सालाबादच्या प्रथेप्रमाणे विधिमंडळाच्या अधिवेशनात नव्या वर्षांचा अर्थसंकल्प मांडला गेला, आणि अपेक्षेप्रमाणे तो मंजूर झाला. अधिवेशनात राज्याच्या पदरी काय पडले, असा…
‘लोकसत्ता-लाऊडस्पीकर’ च्या व्यासपीठावर दुष्काळ व पाणीटंचाईचा वेध घेणाऱ्या ‘दुष्काळ- मानवनिर्मित की निसर्गनिर्मित?’ या परिसंवादाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
आझाद मैदानातील नाटय़ इंदापूरच्या सभेत दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविणारे विधान अजित पवार यांनी ज्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उद्देशून केले त्या सोलापूर परिसरातील…
दुष्काळ व भीषण पाणीटंचाईची सर्वात मोठी झळ वन्यप्राण्यांना सोसावी लागत आहे. केवळ महिन्याभरातच बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रादेशिक व राखीव वनक्षेत्रातील वीसहून…
दुष्काळग्रस्तांबद्दल असभ्य भाषेत वक्तव्य केल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि काल शरद पवार यांनी केलेल्या कानउघाडणीच्या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडलेल्या हिंस्र प्राण्यांनी २० दिवसांत ६ माणसांचे बळी…