scorecardresearch

आपापला आत्मक्लेश..

सालाबादच्या प्रथेप्रमाणे विधिमंडळाच्या अधिवेशनात नव्या वर्षांचा अर्थसंकल्प मांडला गेला, आणि अपेक्षेप्रमाणे तो मंजूर झाला. अधिवेशनात राज्याच्या पदरी काय पडले, असा…

पॅकेज, अ‍ॅडव्हान्टेज आणि रस्सीखेच..

विदर्भाचा गेल्या सात वर्षांतला प्रवास ‘पॅकेज ते अ‍ॅडव्हान्टेज’ असा झालेला आहे.. पण तो कागदोपत्री. तरीही विदर्भाच्या विकासाबद्दल राज्यकर्ते बोलत असतात…

आपलं पाण्याशी नातं बदलतंय, आपणबदलणार का?

‘लोकसत्ता-लाऊडस्पीकर’ च्या व्यासपीठावर दुष्काळ व पाणीटंचाईचा वेध घेणाऱ्या ‘दुष्काळ- मानवनिर्मित की निसर्गनिर्मित?’ या परिसंवादाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.

टँकरवाडय़ात ‘मद्याचा पूर’!

तब्बल १ हजार ६०२ टँकरने पाणीपुरवठा, टँकरमध्ये पाणी भरण्यास अधिग्रहित केलेल्या साडेतीन हजार विहिरी, चाऱ्यासाठी जनावरांना छावण्यांचा आधार आणि घागरभर…

आंदोलक शेतकऱ्याची झाडावरून उडी

आझाद मैदानातील नाटय़ इंदापूरच्या सभेत दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविणारे विधान अजित पवार यांनी ज्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उद्देशून केले त्या सोलापूर परिसरातील…

महाराष्ट्रातील जनता खरोखर किती भोळी..

गावातील एखाद्या मोठय़ा घरातील कुटुंबाकडे कुणी गरीब, गरजू मदत मागायला आल्यावर त्या कुटुंबातील सदस्य ठरवून आपसात त्या गरिबासमोर भांडायला सुरुवात…

कडवंचीचे धडे..

जलसंधारणाचे काम शास्त्रीय पद्धतीने करणे आणि पीकपद्धती सुधारणे हे दुष्काळावर उपाय ठरू शकतात. ऊस न लावता आर्थिक आधार देणारी पिके…

महिनाभरात अन्नपाण्यावाचून २० वन्यप्राण्यांचा मृत्यू!

दुष्काळ व भीषण पाणीटंचाईची सर्वात मोठी झळ वन्यप्राण्यांना सोसावी लागत आहे. केवळ महिन्याभरातच बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रादेशिक व राखीव वनक्षेत्रातील वीसहून…

मांजरा, प्रियदर्शनी कारखान्यांकडून मुख्यमंत्री निधीस ९२ लाखांवर मदत

दुष्काळग्रस्तांसाठी मांजरा व प्रियदर्शनी साखर कारखान्यांच्या वतीने मुख्यमंत्री निधीस ९२ लाख ९१ हजार ९४० रुपये दिले जात असल्याची माहिती आमदार…

अजित ‘अण्णांचा’ आत्मक्लेश!

दुष्काळग्रस्तांबद्दल असभ्य भाषेत वक्तव्य केल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि काल शरद पवार यांनी केलेल्या कानउघाडणीच्या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

विदर्भातील मानव-वन्यप्राणी संघर्ष तीव्र

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडलेल्या हिंस्र प्राण्यांनी २० दिवसांत ६ माणसांचे बळी…

संबंधित बातम्या