कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
महावितरणकडून ‘कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन ३३/ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…
सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर पुतळा बांधता येत नाही. पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झालेले आहे आदी आक्षेप याचिकेत नमूद केलेले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज माणगांव ग्रामपंचायतीने गावातील निराधार नागरिकांसाठी ‘आमचे आई-वडील आमची जबाबदारी’ या आगळ्यावेगळ्या योजनेची…
कोल्हापुरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा करण्यासाठी इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो हे शुक्रवारी कोल्हापूरला भेट देणार असल्याचे येथे सांगण्यात आले.