कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
MahaVikas Aghadi, MVA : कोल्हापुरात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारी निवडून…
‘कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड करू देईनात’ आणि ‘कर्नाटकात ऊस नेऊ देईनात’ अशा भलत्याच कोंडीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखरसम्राट नेते सापडलेले आहेत.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेविरोधात सार्वत्रिक संताप व्यक्त केला जात असताना उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मात्र रस्ते चकाचक करण्यात आले.
कुस्तीपटू पहिलवान सिकंदर शेख यास अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात न्यायालयाने सिंकदरविरुध्द यापूर्वी कोणताही गुन्हा नसल्याने जामीन मंजूर केला. यानिमित्ताने सिकंदर…
Adampur Balumama : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरातील गैरकारभार आणि ट्रस्टींच्या मनमानी वागणुकीच्या निषेधार्थ, ट्रस्टींच्या हकालपट्टीसाठी ९ नोव्हेंबर रोजी घंटानाद…