scorecardresearch

कोल्हापूर

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
sugarcane farmers protest in kolhapur for higher price swabhimani ankush clash police
शिरोळमध्ये शेतकरी संघटना, कारखाना समर्थक, पोलीस यांच्यात झटापट; कर्नाटकातील ऊसतोडीकडे लक्ष…

स्वाभिमानी आणि अंकुश संघटनांमध्ये उसाच्या दरावरून विसंवाद उफाळला असून, चार हजार दराशिवाय गाळप होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

Kolhapur MahaVikas Aghadi MVA Unites Local Elections Polls Strategy Vinayak Raut Satej Patil
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली – विनायक राऊत

MahaVikas Aghadi, MVA : कोल्हापुरात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारी निवडून…

Kolhapur entrance arch, Tavde Hotel Kolhapur, Pune Bangalore highway Kolhapur, Kolhapur traffic update, Kolhapur city access, Kolhapur infrastructure projects, new entrance arch Kolhapur,
कोल्हापूरची प्रवेश कमान भुईसपाट; एक ओळख काळाच्या पडद्याआड

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात येत असताना तावडे हॉटेल थांब्याजवळील प्रवेश कमान ही कोल्हापूरची विशेष ओळख बनली होती.

sugarcane prices Kolhapur, sugarcane farmer protest, FRP sugarcane Maharashtra, Karnataka sugarcane dispute, sugar factory issues Kolhapur, sugarcane transportation protest, Kolhapur sugarcane rates, farmer agitation sugarcane,
उसाला सर्वाधिक दर देऊनही गाळप थंडावल्याने कोल्हापुरातील साखरसम्राट नेते चिंतेत

‘कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड करू देईनात’ आणि ‘कर्नाटकात ऊस नेऊ देईनात’ अशा भलत्याच कोंडीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखरसम्राट नेते सापडलेले आहेत.

Kolhapur road condition, Kolhapur municipal road repair, road maintenance in Kolhapur, Kolhapur civic protests, Kolhapur road quality issues,
मंत्र्यांच्या आगमनानिमित्त रस्त्याचे काम जलद गतीने, कोल्हापूर महापालिकेची अशीही कार्यक्षमता

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेविरोधात सार्वत्रिक संताप व्यक्त केला जात असताना उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मात्र रस्ते चकाचक करण्यात आले.

court granted bail to wrestler sikander Sheikh
कुस्तीपटू सिकंदर शेखची कोल्हापूरची गंगावेश तालीम, या तालिमशी येवल्याचा काय संबंध ?

कुस्तीपटू पहिलवान सिकंदर शेख यास अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात न्यायालयाने सिंकदरविरुध्द यापूर्वी कोणताही गुन्हा नसल्याने जामीन मंजूर केला. यानिमित्ताने सिकंदर…

local politicians call for fair payment settlement as farmers protest high cane prices in kolhapur
कोल्हापूरमध्ये साखर हंगामाच्या प्रारंभीच नेतेमंडळींची तोंडे कडू

राज्यात अन्यत्र उसाला एफआरपी ( उचित व लाभकारी मूल्य ) मिळण्याची मारामार असताना कोल्हापूरात त्याहून अधिक रक्कम देऊनही गाळप थंडावल्याने…

Adampur Balumama Temple Ghantanaad Morcha Trust Corruption Protest Mismanagement Allegations Nepotism Kolhapur
बाळूमामा देवालयातील कारभाराच्या विरोधात रविवारी घंटानाद मोर्चा…

Adampur Balumama : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरातील गैरकारभार आणि ट्रस्टींच्या मनमानी वागणुकीच्या निषेधार्थ, ट्रस्टींच्या हकालपट्टीसाठी ९ नोव्हेंबर रोजी घंटानाद…

Kolhapur KMC Seat Sharing Tensions MahaYuti BJP Softens Polls Conflict Strategy Chandrakant Patil Dhananjay Mahadik
कोल्हापूर महापालिकेसाठी भाजपची जागा वाटपाबाबत नरमाई; आक्रमकता कायम राहिल्याने महायुतीत वाद…

भाजपने महापौरपदावर दावा कायम ठेवत सर्वाधिक जागांसाठी रणनीती कायम ठेवली असली तरी, शिंदेसेना आणि अजित पवार गट आक्रमक असल्याने जागा…

Devendra fadnavis
उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले याचा आनंद; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

अतिवृष्टीच्या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले याचा मला आनंद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी…

Kolhapur sugarcane
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून ऊसदरावरून साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या