लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती; पण शासनाने ती धुडकावून लावत शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची संतप्त…
भारत-इंडोनेशिया या दोन देशांतील व्यापारी, औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच कोल्हापुरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा करण्यासाठी येथे उद्योजकांसाठी…
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दीड महिन्यापूर्वी राज्यातील साखर उद्योगातील दीड लाखांवर कामगारांच्या वेतन वाढीचा करार झाला तरी कारखान्यांनी तो कागदावरच ठेवल्याने…
महावितरणकडून ‘कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन ३३/ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…
सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर पुतळा बांधता येत नाही. पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झालेले आहे आदी आक्षेप याचिकेत नमूद केलेले…