scorecardresearch

मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
Manipur conflict, RSS peace efforts, Meitei Kuki violence, Manipur tribal clashes, RSS role in Manipur,
अन्वयार्थ : संघाची ‘शांतता’! प्रीमियम स्टोरी

‘मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमधील संघर्षामुळे गेल्या दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रयत्न…

Air India Flight Manipur Cabin Crew Member
Air India Cabin Crew: विमान अपघातात दोघींचा मृत्यू आणि मणिपूरमधील वांशिक संघर्षाला मिळाला विराम; कुकी-मैतेई यांच्यातील वैर कसं निवळलं? फ्रीमियम स्टोरी

Air India Flight Manipur Cabin Crew Member: कुकी समुदायातून येणाऱ्या लॅमनुंथिम सिंगसन आणि मैतेई समुदायाच्या नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम या दोन्ही…

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने; अशांततेला नेमकं जबाबदार कोण? (फोटो सौजन्य पीटीआय)
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने; अशांततेला नेमकं जबाबदार कोण?

Manipur Violence News : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने सुरू झाली असून राज्याला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करतंय? असा प्रश्न उपस्थित…

violent protests Manipur , Manipur protests ,
मणिपूर पुन्हा अशांत, मैतई नेत्याच्या अटकेनंतर हिंसक आंदोलन; जमावबंदी लागू

मैतई समाजाची संघटना असलेल्या ‘अराम्बाई टेंगल’च्या नेत्याला अटक झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

manipur bjp government mla claim
मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली; भाजप आमदार राज्यपालांच्या भेटीला

मणिपूरमध्ये ४४ आमदार सरकार स्थापनेसाठी तयार असल्याचा दावा भाजप आमदार थोकचोम राधेश्याम सिंह यांनी केला. राज्यात फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू…

मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटणार? एनडीएचा सत्तास्थापनेचा दावा; भाजपाला किती आमदारांचा पाठिंबा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Manipur Government : मणिपूरमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार; भाजपाला नेमका किती आमदारांचा पाठिंबा?

Manipur Government NDA News : वांशिक संघर्षाच्या फटका बसलेल्या मणिपूरमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा हालचाली सुरू…

Meitei group protest against Manipur Governor Ajay Kumar Bhalla
अन्वयार्थ : ‘म्यानमार मार्गा’आधी मणिपूरकडेही पाहा…

मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती शासन असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यपाल हेच राज्याचे सर्वेसर्वा आहेत. ताज्या असंतोषाचे वैशिष्ट्य असे, की तो मैतेई…

350 rebels arrested in Manipur anti extortion operation by security forces
मणिपुरात ३५० बंडखोरांना अटक; वैवाहिक, संपत्तीच्या वादावर खंडणीखोर टोळ्यांचे लक्ष

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी खंडणीखोर टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत ३५०हून अधिक बंडखोरांना अटक केली आहे.

Manipur 10 terrorist killed
मणिपूरमध्ये चकमकीत १० दहशतवाद्यांचा खात्मा

चंदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र व्यक्तींच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्त माहितीवरून आसाम रायफल्स युनिटने १४ मे रोजी कारवाई…

Waqf Amendment Bill BJP Minority Front leaders house
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्याचं घर पेटवलं, नेमकं काय घडलं?

अस्कर अली मक्कामय्युम यांच्या निवासस्थानाची तोडफोड करत घराला आग लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Manipur Discussion in Loksabha
Manipur Conflict : ‘वक्फ’साठी १४ तास अन् मणिपूरसाठी फक्त ४१ मिनिटे; लोकसभेत रात्री २ वाजता ‘राष्ट्रपती राजवट’वर नेमकी चर्चा काय? प्रीमियम स्टोरी

वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू…

Manipur , violence , peace , President rule,
मणिपुरात केंद्र सरकारही हडेलहप्पीच करणार?

… कुकी समाजाने महामार्ग अडवले. हिंसाचारात बळीसुद्धा गेला. तरीदेखील सुरक्षादलांचा बंदोबस्त प्रत्येक काफिल्याला देऊन केंद्र सरकार ‘महामार्ग सुरू केलाच’ हे…

संबंधित बातम्या