मुस्लीम लीगपासून, माशांपर्यंतचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेटून पाहिले, मात्र त्यातील कोणत्याही मुद्द्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. नेहमीच कोणतेतरी भावनिक नॅरेटिव्ह समोर ठेवून मतदारांवर प्रभाव पाडण्यात तरबेज असलेल्या भाजपची अशी तारांबळ का उडाली आहे?