राज्य जलधी क्षेत्रात पर्ससीन व मिनी पर्ससीनद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले असून, त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या विस्तारीकरणामुळे वाढलेली वाहतूककोंडी आणि अपघातांचे प्रमाण या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा पायी मोर्चा आयोजित केला…
मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायाने प्रार्थना सभेचे आयोजन केले असून, यापुढे…
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
मतदारांची दुबार, तिबार नावे आणि मयत मतदारांची नावे वगळली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.