राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
मुरबे येथे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बंदराला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून…
प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक…
धनगर आणि बंजारा या बिगर-आदिवासी समाजांना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याच्या वाढत्या मागणीला पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनसमूहांनी तीव्र विरोध दर्शवला…