रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार…
रायगड जिल्ह्यात आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण केंद्रांच्या वाटप प्रक्रियेत अनियमितता झाली असून चुकीच्या पद्धतीने केंद्राचे वितरण झाल्याचा संशय आपले सरकार…
Maratha Forts Research UNESCO : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ मराठा किल्ल्यांवर कणकवली येथील परिषदेत आंतरविद्याशाखीय…
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील रस्त्यावर नाग आणि मुंगूस यांच्यात नैसर्गिक शत्रुत्वामुळे झालेली जीवघेणी लढाई प्रवाशांना पहायला मिळाली, ज्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर…