scorecardresearch

रायगड

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
raigad police transfer loksatta news
Raigad Police News: रायगड पोलीस दलात मोठे फेरबदल, जिल्‍ह्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या

रायगड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आता आंचल दलाल यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत.

raigad politics news in marathi
रायगडमध्ये शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरेंच्या विरोधात नाराजी प्रीमियम स्टोरी

केवळ तटकरे कुटुंबातील लोकप्रतिनिधींचाच निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्याविषयी…

raigad suspicious boat on korlai beach
कोर्लई समुद्र किनाऱ्यावरील संशयास्पद बोटीचे गुढ कायम

बोट पाकिस्तानी असल्याचे स्थानिक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मच्छीमार आणि स्थानिक नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण आहे.

Raigad Zilla Parishad funding issues news in marathi
मुद्रांक शुल्क अनुदान थकल्याने, जिल्हा परिषदांची आर्थिक कोंडी…रायगड जिल्हा परिषदेचे ९३ कोटींचे मुद्रांक शुल्क अनुदान थकले…

जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारातून शासनाकडे मुद्रांक शुल्काच्या रूपाने शासनाकडे मोठा महसूल जमा होत असतो. त्याचा काही हिस्सा स्थानिक स्वराज्य संस्थाना दिला…

Mumbai youth rishi pathipaka death at managaon waterfall trekking accident
चन्नाट धबधब्यात मुंबईतील तरुणाचा मृत्यू; अतिउत्साही पर्यटन ठरले जीवघेणे…

रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील चन्नाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकाचा (२२) पाण्यात बुडून मृत्यू…

Rain trip Raigad, Rain Raigad , Raigad death tourist,
वर्षा सहली का ठरतात जीवघेण्या? रायगडमध्ये तीन महिन्यांत तेरा जणांचा बुडून मृत्यू

पर्यटकांचा आततायीपणा आणि स्थानिक परिस्थितीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वर्षासहली जीवघेण्या ठरू लागल्याचे दिसून येत आहे.

Raigad district buildings dangerous, Raigad district buildings , Raigad latest news, Raigad marathi news,
रायगड जिल्ह्यातील ३८९ इमारती धोकादायक, प्रशासनानं घेतला मोठा निर्णय…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ३८९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

संबंधित बातम्या