scorecardresearch

‘यूपीए’ला राज्यात ३० पेक्षा जास्त जागा मिळतील – दलवाई

लोकसभा निवडणुकीत ‘यूपीए’ला यंदा राज्यात ३० पेक्षा जास्त जागा मिळतील, तसेच विदर्भात १९८० व ८५ मध्ये मिळाल्या होत्या तेवढय़ा जागा…

यूपीएपेक्षा वाजपेयी सरकार चांगले

काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दहा वर्षांपासून भागीदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या कारभारावर समाधानी नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट…

यूपीएने न मागता ४ हजार कोटी दिले- खा. सुळे

भाजपच्या वाजपेयी सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली होती, परंतु पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी न मागता ४ हजार कोटी रुपये…

आठवड्याची मुलाखत: ए.बी. बर्धन

विद्यमान काँग्रेस नेतृत्व कूचकामी असल्याने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेतून जाणार आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार, असे…

‘यूपीए’चे कार्यक्रम का फसले?

केंद्र सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे अपयश काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्वरूपाशी ठळकपणे निगडित आहे. ‘जुन्याच बाटलीत नवी दारू’च्या चालीवर बोलायचे झाले

यूपीए सरकारच्या जाहिरातींविरोधातील याचिका फेटाळली

यूपीए सरकारने गेल्या काही दिवसांपासून मागील दहा वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सुरू केलेल्या जाहिरातींचा सपाटा रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात…

आघाडी सरकारने देशाचा सत्यानाश केला – रामदास आठवले

आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढली. त्यांच्या सरकारने देशाचा सत्यानाश केला आहे. त्यामुळे आता त्यांची सत्ता येणार नाही.

यूपीए सरकारविरुद्ध पुन्हा अविश्वास प्रस्तावाची नोटीस

वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील यूपीए सरकारविरोधात दोन खासदारांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दाखल केली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर देशाचं वाटोळं होईल- पंतप्रधान

महत्वाच्या मुद्द्यांवर मौन धारण केल्याची टीका होत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

शिक्षणाच्‍या क्षेत्रात प्रचंड काम करण्‍याची गरज- राहुल गांधी

भ्रष्टाचार ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असून त्याविरोधात लढा देण्यासाठी युपीए सरकारने सर्वाधिक काम केल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी…

नरेंद्र मोदी यांना मी नेहमीच गंभीरपणे घेतो – मनमोहन सिंग

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मी नेहमीच गंभीरपणे घेतो आणि त्याबाबत कोणतीच शंका असण्याचे कारण नाही, असं पंतप्रधान मनमोहन…

संबंधित बातम्या