करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद झालेली रेल्वेची प्रवासी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. ५० दिवसांच्या खंडानंतर आता पहिल्या दिवशी आठ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील एक गाडी मुंबईतून सुटणार आहे. पाहुयात याविषयीची सविस्तर बातमी.