scorecardresearch

अंबादास दानवे

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.


सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.


Read More
CM Devendra Fadnavis on Ambadas Danve allegations
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या आठ योजना बंद केल्या? देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण; म्हणाले…

अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Eknath-Shinde-Devendra-Fadnavis
Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या आठ योजना फडणवीस सरकारकडून बंद”, ठाकरे गटाकडून कथित यादी प्रसिद्ध

Eknath Shinde vs Ambadas Danve : शिवसेने (उबाठा) नेते अंबादास दानवे म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात चालू केलेल्या आठ योजना फडणवीस…

maharashtra Government relief package BJP banners in Chhatrapati Sambhajinagar controversy print politics news
पॅकेजचे ढोल ताशे, मोर्चातून हंबरडा !

मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध होण्यापूर्वी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पॅकेजच्या जाहिरातीचे फलक लावले आहेत.

BJP Hoardings Before Government Farmers Crop Damage Relief GR Marathwada Ambadas Danve Waiver Protest
पॅकेजचे ढोल ताशे., मोर्चातून हंबरडा !

छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच भाजपने जाहिरातीचे फलक लावले, तर उद्धव ठाकरे गट कर्जमाफीसाठी ‘हंबरडा मोर्चा’ची तयारी करत…

Thackeray Shiv sena leader ambadas danve criticized
मराठवाड्याला अतिवृष्टीचे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आरोप

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असून ११ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणारा मोर्चा अधिक मोठा निघेल असा…

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे करणार हंबरडा मोर्चाचे नेतृत्व; ११ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

धाराशिव व लातूर जिल्ह्यात ठाकरे यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चाचे आयोजन…

Corruption by increasing the tender for garbage collection to Rs 600 crore; Ambadas Danve's letter to the Chief Minister
कचरा संकलनाची निविदा ६०० कोटीपर्यंत वाढवून गैरव्यवहार; अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शहरातील कचरा व्यवहारात गैरप्रकार झाल्याची तक्रार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना करताना निविदेतील अटीशर्थी कशा बदलल्या हे स्पष्टपणे नमूद केले आहे.

ambadas danve Marathwada news loksatta
Ambadas Danve: मराठवाडा मंत्रिमंडळातील निर्णयास सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता, अंबादास दानवे यांचा आरोप

Ambadas Danve on Marathwada Cabinet Decisions: सरकारने त्याचे या प्रदेशावरचे प्रेम पुतणा मावशीसारखे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप माजी विरोधी…

big announcements zero ground impact Maharashtra cabinet ambadas danve
दोन वर्षापूर्वीचे मंत्रिमंडळाचे निर्णय कागदावरच! टीकेचा सूर अभासी पैसा आणि कागदी विकास…

दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…

Maharashta Congress demands quick decision on opposition leader rahul narvekar devendra fadnavis amin patel balasaheb thorat vijay wadettivar
विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय तत्काळ घ्या! काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांची भेट…

काँग्रेसने विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून, सतेज पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

jarange assures reservation for all marathwada marathas
“मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयात गरज असल्यास बदल करू”, विखे-पाटलांनी शब्द दिल्याचा मनोज जरांगेंचा दावा

शासनाच्या निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तो करून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या