scorecardresearch

These people died in a terrible accident on the Dhule Solapur National Highway
दर्शनाला जाणाऱ्यांना धुळे – सोलापूर महामार्गावर कंटेनरने चिरडले., सहा जणांचा मृत्यू

हे सहा जण पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनाला जात होते. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Two people were swept away and died in the flood of Van river in Beed district
बीड जिल्ह्यात मुसळधार वाण नदीच्या पुरात दोघेजण वाहून गेले,एकाचा मृत्यू

धारूर येथील वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही चार चाकी व ऑटो वाहून गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य…

manoj jarange issues warning to maharashtra government devendra fadnavis cm
“आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही”, मनोज जरांगे यांचा संदेश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका!

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

marathwada msrtc st buses diverted to konkan for ganesh festival causing bus shortage msrtc st bus
मराठवाड्यातून कोकणासाठी १ हजार २५० बस रवाना; सणासुदीच्या काळातच प्रवाशांची गैरसोय…

बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द.

ajit pawar targets flex culture pune
“ज्याचे फ्लेक्स जास्त त्याचं बटन दाबू नका, तो….”, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, त्यांना अजित पवारांचा इशारा.

Kidnappings and disappearances rise in state
अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या तरुणाची आत्महत्या; दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल

श्रीनाथ गोविंद गित्ते याने दिनांक २२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आई सुनीता गोविंद गित्ते…

Crime continues in Beed girl missing for 50 days now relatives on hunger strike
बीडमध्ये गुन्हेगारी सुरूच, ५० दिवसांपासून मुलगी बेपत्ता आता नातेवाईकांचं उपोषण, पोलिसांचं दुर्लक्ष,

बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २ जुलै २०२५ रोजी घडली आहे. मात्र, अद्याप मुलगी न…

Book Village Ambajogai, Marathi Language Minister Uday Samant, Ambajogai Book Village ordinance,
बीड : ‘पुस्तकांचे गाव’च्या घोषणेचे अंबाजाेगाईतील पान कोरेच

मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी ज्या गावात विवेक सिंधू ग्रंथाची रचना केली होती. त्या अंबाजोगाईला मराठी भाषा मंत्री उदय…

संबंधित बातम्या