राहुल गांधी यांच्या यात्रेचे आज महाराष्ट्रात आगमन; प्रदेश काँग्रेसची जय्यत तयारी; मुंबईतील सभेसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून, त्यावेळी होणाऱ्या जाहीर सभेने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले… By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 03:01 IST
राहुल गांधींच्या यात्रेला सुरक्षा पुरवा; काँग्रेसची महाराष्ट्र पोलिसांकडे मागणी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी नंदूरबारमध्ये येणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 11, 2024 18:19 IST
नंदुरबारमध्ये आदिवासींना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसची खेळी, राहुल गांधी यांच्या यात्रेचे ‘आदिवासी न्याय यात्रा’ नामकरण आदिवासींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आदिवासींना आपलेसे करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या यात्रेचे नामकरण भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा केले… By नीलेश पवारMarch 11, 2024 11:43 IST
भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात; सरदार पटेलांना अभिवादन करून गुजरातमधील टप्प्याचा समारोप नंदुरबार जिल्ह्यातून जिथे आदिवासी संमेलन आयोजित केले आहे. त्याद्वारे या यात्रेला पुन्हा सुरुवात होईल. By पीटीआयMarch 11, 2024 00:24 IST
काँग्रेस-आपचे मनोमीलन, पण नेत्यांचे काय? भारत जोडो यात्रेतच मतभेदांचे प्रदर्शन! राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या गुजरातमध्ये असून शनिवारी ती भरूच येथे दाखल झाली. यावेळी काँग्रेस आणि आपचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2024 14:50 IST
भारत जोडो न्याय यात्रेची १७ मार्चला सांगता; शिवाजी पार्कवर जाहीर सभा, सभेला सरकारची परवानगी राहुल गांधी यांचे नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 01:49 IST
Lok Sabha Polls: काँग्रेसची गॅरंटी; राहुल गांधींनी देशातील युवकांना दिली ‘पाच’ आश्वासनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून पाच आश्वसने दिली आहेत. तसेच सत्तेत आल्यास एमएसपी कायदा आणणार असे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 7, 2024 20:48 IST
‘राहुल यात्रा’ आज गुजरातमध्ये दाखल; मरणासन्न काँग्रेसला संजीवनी मिळणार का? राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा गुजरातमध्ये प्रवेश होताच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 7, 2024 19:02 IST
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेचे आयोजन १६ मार्चला ही यात्रा ठाणे शहरात येणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे. यानंतर हि यात्रा मुलूंड… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 17:56 IST
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी आणि कुठे येणार?, थोरातांची माहिती सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असून हा याबाबत काँग्रेस नेते… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2024 13:43 IST
राहुल-अखिलेशची जोडी सात वर्षानंतर निवडणुकीच्या रणांगणात, २०१७ ची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास घडणार? सात वर्षांनंतर अखिलेश यादव आणि राहुल गांधी रविवारी आग्रा येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा एकत्र आले. राहुल गांधी,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 26, 2024 13:47 IST
पत्रकाराच्या मालकाची जात विचारल्यामुळे राहुल गांधी अडचणीत; पत्रकार संघटनांकडून निषेध राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून काल अमेठीमध्ये रोड शो दरम्यान राहुल गांधी यांनी एका… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2024 16:22 IST
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…
महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
श्रीदेवींबरोबरच्या विवाहबाह्य संबंधामुळे मिथुन चक्रवर्तींच्या पत्नीने केलेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न? नेमकं काय घडलेलं?
PM Modi : “सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होणं हे महिला सक्षमीकरणाचं…”, पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण! निर्माता सोहम बांदेकरने मानले आभार; म्हणाला, “मेहनत आणि परिश्रम…”