बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांची फेरपडताळणी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मतदारांना ओळखपत्र सादर करून आपल्या वास्तव्याचा दाखला द्यावा लागणार आहे.