नवीन वीज विधेयकातील काही तरतुदींबाबत राज्यांची चिंता रास्त आहे. परंतु वीज क्षेत्राच्या दीर्घकालीन समस्यांसाठी या कायद्याने स्वागतार्ह सुधारणा सुचवल्या आहेत.
केंद्र, राज्य शासनाचे महत्वाचे लाक्षणिक विकासाचे प्रकल्प कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर महापालिकांमध्ये सुरू आहेत. हे सर्व विकासाचे प्रकल्प शासन…