पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
ऊसाच्या एफआरपीबाबत भूमिका मांडण्यासाठी राज्य सरकार पुन्हा गैरहजर राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फी निकाल देण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती राजू…
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवारी भिवंडी ते…
केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अ, ब, क, वर्गातील १० महापालिकांमध्ये पूर्वीपासूनच…
केंद्र सरकारने ‘रिअल मनी गेमिंग’ अर्थात ऑनलाइन खेळांच्या जुगारावर संपूर्ण प्रतिबंध आणणारे विधेयक मंजूर केल्यांनतर देशातील आघाडीच्या कंपन्यांनी त्यांचे मोबाइल…