कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हायटेक युगात तंत्रज्ञान स्मार्ट झाले तरी गाफिलतेमुळे व्यवहार स्मार्ट होत नसल्याने सरासरीने देशांतील फसवणूकीचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढले…
आपला समाज वृद्धांसाठी अधिकाधिक धोकादायक ठरतो आहे, हेच ‘एनसीआरबी २०२३’ या अहवालात, वृद्धांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून दिसते. ते रोखायचे कोणी…
सायबर गुन्ह्यांतील क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून होणारा अपहार रोखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्रातील पहिले क्रिप्टोकरंसी अन्वेषण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.