राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची धोरणे आणि शतकभरापूर्वी त्यांनी केलेले कायदे आजही जातिव्यवस्थेविरोधात, पुरुषसत्ताकतेविरोधात उभे राहण्याचे बळ महाराष्ट्राला देतात..
ओबीसी जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी राजश्री शाहू महाराज स्मृति…