चक्कीनाका येथील बालिकेची निर्घृणपणे करण्यात आलेली हत्या अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणातील मारेकऱ्याला महिलांच्या ताब्यात द्या, अशी संतप्त महिलांची मागणी आहे.
विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.आता १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार…