कोल्हापुरात औरंगाबादचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी दंगल उसळली होती. तेव्हापासून राज्यातील राजकारणात औंरग्याची पैदासवरून राजकारण सुरू आहे.
महिलांचे चारित्र्य बदनाम करून वावरणाऱ्या जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे हरण मीच करणार, असा घनाघाती आरोप भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ…
श्रद्धा वालकर प्रकरण आणि आता सरस्वती वैद्यचे प्रकरण समोर आल्यामुळे लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांचीच पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत…
चित्रा वाघ यांनी शिवीगाळ दिल्याच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही स्वभावाप्रमाणे सडत चालला आहे, अशी टीका केली. यावर जितेंद्र आव्हाडांनी चित्रा…
अहमदनगर आणि कोल्हापुरातील औरंगजेब प्रकरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे.
Mira Bhayander Murder Case: चित्रा वाघ म्हणतात, “मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. कारण गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यासाठी तुम्हाला…
राहुल गांधींनी संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावरून मोदींवर वारंवार शाब्दिक हल्ला चढवला. आता चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
“काही पक्ष ५० खासदारांच्या पुढे गेले नाही. काही पक्षांना भोपळा फोडता आला नाही तर काहींचा पक्षच उरला नाही. खऱ्या अर्थाने…”
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळूनदेखील कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव होईल, अशी टीका संजय राऊत यांनी…
Supriya Sule vs Chitra Wagh: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील मुली-महिला बेपत्ता होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.…
राज्यातील बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. यावर आता भाजपा…
चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.