
कुठलाही नवीन सिनेमा येणार हे आजकाल आधी कळतं ते टीव्ही मालिकांमधून.
शूटचा ताण हलका करण्यासाठी अधेमधे मिळणाऱ्या ब्रेकचा हे कलाकार मंडळी छंद जोपासण्यासाठी फायदा घेतात.
मसालेदार गोष्टींसाठी मालिका ऑफ ट्रॅक होऊ लागल्या आहेत.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतल्या सगळ्या भूमिकाही प्रेक्षकांच्या आवडीच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे छोटय़ा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय ती आशू…
मराठी सिनेमाच्या निर्मितीनंतर श्रेयस तळपदे वळला मालिकेच्या निर्मितीकडे. स्टार प्रवाहच्या ‘तुमचं आमचं सेम असतं’ या नव्या मालिकेची निर्मिती करत एक…
मालिकांमध्ये खलनायक किंवा खलनायिका हवीच हा टीव्हीचा अलिखित नियम. पण, सध्या मालिकांमध्ये ही खलभूमिका करणारे दुसरे-तिसरे कोणीही नसून नायक-नायिकांच्या घरचेच…
जूनअखेरीपासून टीव्हीवर नव्या कार्यक्रमांची लाट पसरणार आहे. यात हिंदी चॅनल्स रिअॅलिटी आणि कथाबाहय़ कार्यक्रमांकडे, तर मराठी चॅनल्स कौटुंबिक मालिकांकडे झुकलेले…
मालिकेतल्या खलभूमिका साकारणाऱ्यांचं काम चोख झालं की, त्यांना पुन्हा नवी खलभूमिका मिळालीच म्हणून समजा. पण, यात आता बदल होताना दिसतो.
फ्रेश लुक हवा म्हणून मालिकेत नवीन कलाकार घेतले जातात; पण आता हा ट्रेंड थोडा बदलतोय. मालिकेतल्या नायिकांमध्ये नवीन चेहरे दिसून…
मालिका नायिकाप्रधान असतात, असं म्हटलं जातं. पण, आता मालिकांमध्ये खलनायिकांनाही नायिकांइतकंच महत्त्व येऊ लागलं आहे.
मालिका आणि नाटकात एकाच वेळी काम करणं तसं कठीण. याचं कारण म्हणजे मालिकेचं शूट आणि नाटकाचे दौरे याचं वेळापत्रक. मात्र…
आवडते नायक-नायिका, कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद मालिका बघायला ही कारणं पुरेशी असतात. यामुळे मालिका लोकप्रियही होते.
भरजरी साडय़ा नेसून, भरगच्च दागिने घालून, भपकेबाज मेकअप करून झोपणाऱ्या, जेवणाऱ्या, रडणाऱ्या टीव्हीवरच्या मालिकांमधल्या स्त्रिया, त्यांची ती आलिशान घरं, डिझायनर…
‘बिग बॉस’ हा शो म्हणजे हमखास चर्चेचा विषय. या शोच्या एका टीजरवरूनच प्रेक्षकांमध्ये आगामी सीझनची चर्चा सुरू झाली आहे. या…