केबल टीव्ही आणि त्यापाठोपाठ डझनांवरी उपग्रह वाहिन्यांचा पसारा वाढला, तेव्हा भारतीय प्रेक्षकांनी ज्ञान-मनोरंजनाचे एकमेव आकर्षण असलेल्या दूरदर्शन वाहिनीशी कृतघ्नतेचा कळस…
ईटीव्हीपाठोपाठ नेटवर्क एटीन या माध्यम क्षेत्रातील मोठय़ा कंपनीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मोठी भागीदारी मिळवल्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आता नवं वादळ धडकलं…
‘बीपी’, ‘दुनियादारी’ आणि ‘टाइमपास’ या चित्रपटांच्या विक्रमी कमाईने मराठी चित्रपटांना यशाचे नवे परिमाण मिळवून दिले. तरी आत्तार्पयंत वर्षांला एखाद-दुसरा चित्रपट…
या वर्षांच्या शेवटच्या सहा महिन्यातील तारखांसाठी बॉलिवूडमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे बॉलिवूडचे मोठे कलाकार एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र निर्माण होते…