पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विसर्जनाकरिता मुख्य स्त्रोत असलेल्या गणेश कुंड येथे मोठ्या प्रमाणात छटपूजा करण्याकरिता उत्तर भारतीय महिला दाखल झाल्या होत्या.
पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ‘बांबू लागवड’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मिरा भाईंदर परिसरातील आदिवासींच्या…
गेली २० वर्षे निसर्ग संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या ‘मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली’आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवसीय…