शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीनचे बियाणे वापरावे, विकत घेऊ नये असे सातत्याने सांगणाऱ्या विद्यापीठाचे सोयाबीनचे ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले.
जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनाम्यांनुसार प्रस्ताव ठेवला जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री ॲड.…