कल्याणातील दूधनाका परिसरात काही महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नियमांची पायमल्ली करून पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्लीतील तीनही महापालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन सुरू केले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोदी ब्रिगेडची स्थापना करत कचरामुक्त डोंबिवलीची आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा एव्हाना हवेत विरू…
चालत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ बनवून प्रवाशांना गरमागरम जेवणाचा आनंद देणाऱ्या ‘स्वयंपाक डब्या’तील (पेण्ट्री कार) कर्मचाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक नवीन योजना आणली…