scorecardresearch

कल्याण डोंबिवलीच्या कचऱ्याला नवी ‘आधार’वाडी मिळेना

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज ६०० टन कचरा तयार होतो. गेल्या ४० वर्षांपासून हा कचरा आधारवाडी क्षेपणभूमीत टाकण्यात येतो.

कचरा कमी तर करही कमी

ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरात दररोज सुमारे ७०० मेट्रिक टन इतका कचरा गोळा होतो.

अबब! कचरा ११६ कोटींचा!

कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराला गेल्या सहा वर्षांत ११६ कोटींपेक्षा अधिक मलिदा खाऊ घालूनही अनेक वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि घाणीच्या साम्राज्यात फार…

एकत्रित कचरा न उचलण्याचा कामगारांचा निर्धार

नागरिकांकडून ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण कामगारांकडून करून घेणे बेकायदेशीर, अमानवी आणि माणसाच्या सन्मानालाच पायदळी तुडवणारे आहे.

नव्या वर्षात पुणेकरांसमोर कचरा संकट! फुरसुंगीकरांचे उद्यापासून आंदोलन

पुणे शहरातील कचरा कोणतीही प्रक्रिया न करता फुरसुंगीमध्ये टाकण्याविरोधात तेथील ग्रामस्थ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आंदोलन करणार आहेत.

कचऱ्यावरील इंधनाच्या साहाय्याने धावणार पीएमपी

त्याचबरोबर ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेल्या इंधनाद्वारे तीन हजार व्यक्तींचा स्वयंपाक करण्याचे तंत्रज्ञान वापरामध्ये आणण्यात पुण्यातील पर्यावरणतज्ज्ञाला यश आले आहे.

लातूरच्या कचरा विल्हेवाटीचा चेंडू नगरविकास मंत्रालयाकडे!

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास कृती आराखडा तयार करून तो अमलात आणावा, त्या कचऱ्याची विल्हेवाटही ६ महिन्यांत लावावी, असे निर्देश नगरविकास मंत्रालय…

वर्षांला सव्वा कोटी रुपयांचा खर्च कचऱ्यात

उरण नगरपालिकेने वर्षांला सव्वा कोटीचे कचरा उचलण्याचे वार्षिक कंत्राट दिले आहे. यामुळे कचरा वेळेत उचलण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त…

कचरा कुंडीत पडणार

ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने २४० लिटर क्षमतेच्या तब्बल १५ हजार बंदीस्त कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलन संपले; प्रश्न कायम

उरुळी आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांबरोबरच शिवसेनेने सुरू केलेले कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलन संपले असले, तरी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मात्र कायम…

संबंधित बातम्या