सरन्यायाधीशांनी स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेची तत्त्वे देशाच्या आपल्या संविधानात अंतर्भूत असल्याचेही अधोरेखित केले.
विशेष म्हणजे एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावाचा वापर १० मतदान केंद्रांवर २२ वेळा करण्यात आला, असा आरोप करत बिहार विधानसभा निवडणुकीतही…
अपघाताच्या घटनेसंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारांनी केलेलं एक वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांची माहिती जाहीर होण्याच्या आदल्या दिवशीच राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने…
मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर आता बांगलादेश अंतरिम सरकारला मात्र नमतं घ्यावं लागल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांच्याबरोबर बिडी कामगार स्त्रिया, गिरणी कामगार, स्त्रीहक्क यामध्ये निरंतर कार्यरत असणाऱ्या सेवाभावी कामगार नेत्या…
राज्य सरकारकडून जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी जूनपर्यंत होणाऱ्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख…
वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या ३६.५ टक्के
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या देशाच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जून महिन्यातील तारीख जाहीर केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या निर्णयामागे सरकारचे वेगवेगळे हेतू…
ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद आता अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
नीती आयोगाचे सदस्य ३० आणि ३१ ऑक्टोबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून AI प्रणालीच्या कार्यप्रणालीचा…