scorecardresearch

Gharapuri Gram Panchayat is likely to be unopposed
नवी मुंबई: घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता

निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विरोधकाकडे एकही उमेदवार सापडला नसल्याने घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध…

Grampanchayat Election
ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज आता ऑफलाइन भरता येणार; शेवटच्या दिवशी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ

येत्या १८ डिसेंबरला राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, राज्यभरात, मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात येत असल्यामुळे वेबसाईट हँग…

jayant patil political power was seen at his son wedding preparations for prateek patil grampanchayat election jat islampur sangli
मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

एकंदरीत रविवारी इस्लामपुरात झालेला विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक राजकीय कार्यक्रम करण्यात जयंत पाटील यशस्वी ठरले.

uddhav thackeray led shiv sena won gram panchayat elections in ratnagiri taluka
रत्नागिरी तालुक्यात मूळ शिवसेना शाबूत असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सिद्ध

शिरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सरपंच असला तरी येथे शिंदे गटाने बहुमत मिळवले.

gram panchayat election result Insurgency within party reshuffle election symbols hit Shekap party
पक्षांतर्गत बंडखोरी आणि निवडणूक चिन्हातील फेरबदलाचा शेकापला फटका

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव आणि वेश्वी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेकापचे दोन्ही उमेदवार पराभूत…

grampanchayat election result ratnagiri thackeray group shinde group uday samant yogesh kadam bhaskar jadhav
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बंडखोर नेत्यांना झटका

जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

दापोली मतदारसंघामध्ये ढालतलवारीचा भगवा ; दहापैकी आठ ग्रा.पं. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे; ठाकरे गटाचे अनंत गीते, दळवी निष्प्रभ

दहापैकी आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी आपला करिश्मा कायम असल्याचे सिद्ध केले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांना झटका

तालुक्यातील फणसोप, पोमेंडी आणि शिरगाव या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाचे सरपंच थेट निवडणुकीत विजयी झाले आहेत.

संबंधित बातम्या