“सन २०२०-२१ च्या उत्तरार्धामध्ये आत्मनिर्भर भारतसारख्या योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे,” असं निर्माला लोकसभेमध्ये म्हणाल्या
रोजगार, नोटाबंदी आणि जीएसटीच्या आघाडीवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असताना एशियन डेव्हलपमेंट बँकेने सरकारला दिलासा देणारी बातमी…