
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ हे भारतात जन्मले होते. पाकिस्तानचे हुकूमशहा ते फाशीची शिक्षा झालेले आरोपी, असा त्यांचा प्रवास राहिला.
परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांच्या तोंडून कारगिल युद्धाची गोष्ट ऐकण्याचा रोमहर्षक अनुभव नागरिकांनी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कागरील येथे जाऊन देशाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
Kargil Vijay Diwas 2022 : २६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण…
लडाखमधील कारगिल भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर इतकी आहे.
कारगिल, लडाख आणि सियाचीन ग्लेशियरच्या पुढच्या भागात तैनात असलेल्या जवानांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध…
१९९९ साली भारताने कारगीलमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो
kargil vijay diwas ही कहाणी आहे अशा एका जवानाची जो या युद्धात शहीद झाला, मात्र त्याच्या नावे २१ वर्षांपासून एक…
डावाच्या सुरूवातीलाच जे चौकारांची व षटकारांची बरसात करतात ते प्रतिस्पर्ध्यांना सावरायची संधीच देत नाहीत
डोळ्यात तेल घालून आणि प्राणांची बाजी लावून आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी कारगिल येथे नुकतेच ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचे आयोजन…
भारतीय लष्कर पुन्हा एकदा कारगीलसारखी परिस्थिती उद्भवून देणार नाही, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलमध्ये तापमान सर्वात कमी राहिले असून ते गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. उन्हाळ्यातील राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये थंडी थोडी कमी झाली…
काश्मीर खोरे व लडाख भागात थंडीची लाट कायम असून कारगिल येथे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले.
भारताच्या सागरी संरक्षण विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, भारताला लवकरच समुद्रातही कारगिल…
भारताच्या सागरी संरक्षणासाठी १६ विभाग काम करत आहेत. परंतु, या विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून, भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना…
कारगिल प्रकरण आणि पाकिस्तानचे माजी लष्करशहा मुशर्रफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९९ मध्ये केलेल्या लष्करी उठावाची चौकशी झालीच पाहिजे,
गारखेडा भागातील प्रभाग ८४ मधील नाथ प्रांगणाजवळील कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, महापालिका आयुक्तांसह…
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे येथील विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने कारगिल युद्धात भारतीय जवानांनी बजावलेल्या धैर्याचे व रोमहर्षक प्रसंगांचे…
लष्करी कारवाईच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कारगिल हे भारताच्या हद्दीतील ठिकाण पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून बळकविण्याचा प्रयत्न केला होता़ १९९९ सालच्या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.