महावितरणच्या उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने सावरकरनगर भागात तब्बल १५ तास वीज गायब होती, ज्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त…
केंद्राच्या नव्या नियमांमुळे सौर पॅनेल महाग झाले आहेत. वाढलेल्या किमतींमुळे उद्योग-व्यावसायिकांकडून सौर प्रकल्प बसवले जात नाहीत. देशभरात अनेक प्रकल्प रखडल्यामुळे…
कामोठे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीजखंडितीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी शनिवारी रात्री मुख्य चौकात उत्स्फुर्तपणे रास्तारोको आंदोलन केले.
महावितरणच्या कल्याण विभागाकडून वारंवार आवाहन करूनही वीज तारांवर आकडे टाकून, वीज मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या कोनगाव परिसरातील आठ वीज ग्राहकांना महावितरणाने…