‘अग्निपथ’ची अग्निपरीक्षा!’ हे संपादकीय (लोकसत्ता, १७ जून) वाचले. सैन्यदलातील विविधता विचारात न घेता नोटाबंदीप्रमाणे धक्कातंत्राने ‘अग्निवीर’ योजनेचा निर्णय घेतला गेला.
‘त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी प्रमाणपत्रावरून नाराजी’ (लोकसत्ता-१६ जून) ही बातमी वाचली. प्रसादाच्या पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे आढळले असेल तर त्यासाठी शासनाचा अन्नपदार्थांच्या दर्जावर…
फसवणुकीनंतरही होणारा हा छळ थांबवण्यासाठी आपण ग्राहकांनीच आता लोकसभेत निवडून दिलेल्या आपल्या खासदारांमार्फत ग्राहक मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांच्याकडे याबाबत…