scorecardresearch

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta news
लोकमानस : आरक्षण हवे, पण खुर्चीपर्यंत नको!

जातनिहाय जनगणनेची पोळी आरक्षणाच्या चुलीवर भाजण्याची राजकीय युक्ती बिहार उच्च न्यायालयाने फोल ठरवली याबद्दल न्यायालयाचे अभिनंदनच केले पाहिजे.

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : सरकार ऐकते का? या प्रश्नी बोलते होईल का?

थत्ते हेही महाराष्ट्र जनजाती सल्लागार समितीवर २०१६ पासून काम करताहेत आणि त्यांनी वस्तुस्थिती वर्णन केली आहे. त्यामुळेच पुढील प्रश्न उपस्थित…

lokmanas
लोकमानस: विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून निघणार?

‘परीक्षा पे चर्चा!’ हा अग्रलेख (२१ जून) वाचला. प्रवेश परीक्षा फक्त परीक्षांच्या शेतातून मार्काचे पीक घेण्यासाठीच आहेत असे दिसते. नीट…

lokmanas
लोकमानस: बेचिराख प्रांत पूर्वपदावर कसे आणणार?

‘मतैक्याचे मृगजळ…’ हा अग्रलेख (२० जून) वाचला. एखाद्या देशाच्या सध्याच्या सरकारला हटवण्यासाठी त्यावर हल्ला करणे किंवा ते सरकार पदच्युत करणे यापेक्षा…

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: सुरक्षा, सुविधांना सर्वोच्च प्राधान्य हवे

‘‘कवच’ काळजी!’ हे संपादकीय (१९ जून) वाचले. कांचनगंगा एक्स्प्रेसला मालगाडीने दिलेल्या धडकेमुळे झालेला अपघात हा भारतीय रेल्वेत गेल्या काही वर्षांपासून…

lokmanas
लोकमानस: ना देशाचे हित ना अग्निवीरांचे

‘अग्निपथ’ची अग्निपरीक्षा!’ हे संपादकीय (लोकसत्ता, १७ जून) वाचले. सैन्यदलातील विविधता विचारात न घेता नोटाबंदीप्रमाणे धक्कातंत्राने ‘अग्निवीर’ योजनेचा निर्णय घेतला गेला.

lokmanas
लोकमानस: हे ‘समांतर शासना’चे अराजकी कृत्य

‘त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी प्रमाणपत्रावरून नाराजी’ (लोकसत्ता-१६ जून) ही बातमी वाचली. प्रसादाच्या पदार्थांमध्ये भेसळ असल्याचे आढळले असेल तर त्यासाठी शासनाचा अन्नपदार्थांच्या दर्जावर…

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी असू शकते…

फसवणुकीनंतरही होणारा हा छळ थांबवण्यासाठी आपण ग्राहकांनीच आता लोकसभेत निवडून दिलेल्या आपल्या खासदारांमार्फत ग्राहक मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांच्याकडे याबाबत…

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : इतरांची घराणेशाही तेवढी अयोग्य!

नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांच्याऐवजी लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले पण नंतर इंदिरा गांधी आल्या. त्यांनी, आणीबाणीचा काळा कालखंड वगळता, आपले…

संबंधित बातम्या