scorecardresearch

महाराष्ट्र

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
karad 77 year old farmer died thursday evening after broken power line struck him in field
वीज वाहिनीच्या धक्क्याने कराडजवळ शेतकऱ्याचा मृत्यू

विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून ७७ वर्षीय शेतकरी संभाजी बाबुराव सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…

Solapur district got 1206 mm rain
सोलापुरात सरासरीपेक्षा पाच पट जास्त पाऊस; वीज कोसळून दोघांचा मृत्यू, ५७ जनावरे दगावली, शेती व घरांचेही नुकसान

मे महिन्यात जिल्ह्यात सरासरी २५.१ मिलीमीटर पाऊस पडत असताना जिल्ह्यात २२ दिवसांतच सरासरीच्या पाच पट जास्त १२०.६ मिली मीटर इतका…

Chhagan bhujbal
‘ओबीसी’मध्ये चुकीचे लोक घुसणार नाही, हे जनतेनेच पहावे, छगन भुजबळ

मागासवर्गीयांच्या आरक्षणात कोणी चुकीचा मनुष्य घुसणार नाही, हे जनतेने बघायचे आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.

Class 10 and 12 students in Karad will get certificates at school says Tehsil Office
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच आवश्यक दाखले, कराड तहसील कार्यालयाकडून नियोजन

कराड तालुक्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच आवश्यक दाखले मिळणार असून, कराड तहसील कार्यालयाकडून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

SCADA tech in waste management
सांगलीत कचरा व्यवस्थापनामध्ये काम, उत्तरदायित्व निश्चित होणार, तंत्रज्ञान प्रणालीत माहिती संकलन

महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनामध्ये स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने कामातील कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व निश्चित करणे सोपे झाले असल्याचे महापालिका आयुक्त…

arun lad urged both states water departments to set a formula for Almatti releases
अलमट्टीतील विसर्गाबाबतचे सूत्र निश्चित करावे, अरूण लाड

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबतचे सूत्र उभय राज्यांच्या जलसंपदा विभागाने निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आल्याचे अलमट्टी उंचीवाढ विरोधी कृती…

ncp ajit Pawar group protested outages by cutting Power lighting candles at Mahavitaran office
अहिल्यानगरमध्ये मेणबत्त्या पेटवून महावितरणचा राष्ट्रवादीकडून निषेध

शहरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आज, गुरुवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील…

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “एका महिन्यात मुंबई अन् तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार”, किरीट सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya : पुढच्या तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचा दावा किरीट सोमय्या आंनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

One dead three critical after family attacked over past enmity in Alibaug Awas
पूर्ववैमनस्यातून चौघांवर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक, मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून अलिबाग तालुक्यातील आवास येथे एका कुटूंबावर गुरुवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात हल्यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य…

50 ratnagiri villages including five talukas have been declared flood prone by authorities
रत्नागिरी जिल्ह्यातील ५० गावे तर ५ तालुके पूरप्रवण म्हणून जाहीर ; सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील ५० गावे जिल्हा प्रशासनाकडून पूरप्रवण गावे तर चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड आणि रत्नागिरी हे तालुके पूरप्रवण तालुके म्हणून…

Maharashtra News Live Updates
Maharashtra News Updates: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : राजेंद्र आणि सुशील हगवणेला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Maharashtra Weather Updates: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासह राज्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून आढावा.

Maharashtra Pradesh Youth Congress held a protest on Thursday
‘बीएमसीसी’च्या मैदानावर इमारतीला विरोध, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन

प्रस्तावित इमारत मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या १५ टक्के भागावर उभारण्यात येणार असून, क्रीडा क्षेत्र सुरक्षित राहील, याची काळजी घेण्याचे नियोजन करण्यात…

संबंधित बातम्या