राज्याच्या अर्थसंकल्पात चिन्हांकित केलेली तरतूद त्याच विभागासाठी खर्च करण्याचे निश्चित केले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने भाजप शिवेसनेत पडलेली दरी काँग्रेस-राष्ट्रवादीने आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात नावीन्याचा दुष्काळ असला तरी, संत, महंत, महात्म, हुतात्मे आणि राजकीय नेत्यांच्या स्मारकांच्या घाऊक घोषणा करण्यात…
मुंबईसारख्या शहरांना अर्थसंकल्पात काहीही दिलेले नसल्याची टीका होत असली तरी ‘बहुसंख्य जनता ग्रामीण भागात असल्याने अर्थसंकल्पाचा चेहरामोहरा ग्रामीणच हवा’