scorecardresearch

Pawar fadnvis and Shinde
पुणे : सत्ताधाऱ्यांना पवारांची संगत नकोशी?; मेळाव्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी फिरवली पाठ

निमंत्रण पत्रिकेत मेळाव्याचे उद्घाटक म्हणून नाव असूनही अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू

farmer
शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढय़ात ‘स्वीस सरकार‘ची मदत; कीटकनाशक फवारणीमधील २३ शेतकऱ्यांचे मृत्यू प्रकरण

कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी मृत्यू प्रकरणी स्वित्र्झलड येथील न्यायालयात कायदेशीर लढा लढण्यासाठी ‘स्वीस‘ सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विधि सहायता देण्याचा…

Chief Minister Eknath Shinde`s letter to farmer is the part of emotional politics?
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र हा केवळ भावनिक राजकारणाचा भाग आहे का?

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिले हे ठीक झाले, पण कृती काय केली?

समृद्धी महामार्गामुळे पिकांचे नुकसान; २२ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या शेजारील भिंतीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

financial aid to farmers hit by floods
आपत्तीबाधितांना १५ हजार रुपये तातडीची मदत ; अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई 

गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर यामुळे १८ लाख २१ हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे.

cm eknath shinde emotional letter to farmers
आता रडायचे नाही, लढायचे.. ; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

farmer attempted suicide
मोठी बातमी! विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, गंभीर भाजलेल्या शेतकऱ्यावर उपचार सुरू

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे

cm eknath shinde open letter to farmers
“..हे चित्र पाहून महाराष्ट्राचा कारभारी म्हणून माझं मन विषण्ण होतं”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….!”

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद…

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंची शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.

crop loan outstanding in maharashtra
राज्यातील थकीत पीक कर्जाचे प्रमाण १८ टक्क्यांवर ; सततच्या कर्जमाफीचे परिणाम

औरंगाबाद जिल्ह्यातील थकीत रकमेचे प्रमाण २२ टक्के असल्याचे बँकांच्या प्रतिनिधींनी नुकतेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना दिली.

congress leader nana patole
“हे सरकार गरीबांच्या टाळूवरील लोणी खाणारं…” नाना पटोलेंची सरकारवर टीका, गुन्हे दाखल करण्याचीही मागणी

शेतकरी आत्महत्यांवरून नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

संबंधित बातम्या