scorecardresearch

शेतकऱ्यांना कर्जमाफीची उद्धव ठाकरेंचीही मागणी

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची विरोधकांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतरही आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कर्जमुक्तीची मागणी रेटत…

कर्जमाफीचा निर्णय १५ जूनपर्यंत

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात १५ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असली तरी,

शरणागतांचे युद्ध!

विधिमंडळात विरोधक अवकाळी पाऊस, गारपीट या आगंतुक आलेल्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यासाठी काही फार मोठे डावपेच आखण्याची गरज नसते.. परंतु…

आपद्ग्रस्तांसाठी २००० कोटी

दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अखेर दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांच्या नशिबी ‘भोग’

ठाणे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, विकासक सध्या जमिनीचे भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागात चकरा मारत आहेत.

‘अवकाळी’ची अवकळा..

फेब्रुवारी सरता सरता महाराष्ट्रात घुसलेला आणि मार्च सुरू झाला तरी न हटलेला आत्ताचा पाऊस पाहून एकच साधा प्रश्न उभा राहतो:…

अडते आणि नडते

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हित हे सर्व राजकीय पक्षांनी (यात सत्ताधारी भाजपदेखील आला) पूर्णपणे बडय़ा बागायतदारांशी बांधून टाकलेले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवहेलना!

राज्यातील अनेक तालुक्यांतील दुष्काळसदृश्य परिस्थितीने तेथील शेतकऱ्यांचे जीणे अस’ा केले असताना शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा होणे सुरूच आहे.

संबंधित बातम्या