मुंबईतील अंधेरी-दहिसर मार्गावर मेट्रो मार्गासाठी निधी उभारण्यासाठी यापूर्वी आखण्यात आलेल्या काही मार्गाचा पुन्हा अवलंब करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
विकासकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्राने गृहनिर्माण कायदा करण्याचा निर्णय घेतला असला तरी काँग्रेसच्या आक्षेपामुळे हा कायदा अस्तित्वात येण्यास विलंब लागण्याची…
केंद्र सरकारने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निकष बदलल्याने राज्य सरकारवरही मोठा आर्थिक भार वाढणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र…
राज्यात दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य सरकाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांनी आपल्या अर्थाजनासाठी मासेविक्रीचा…