राज्यातील कोणत्याही विद्यापीठात नवीन महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी न देण्याच्या शासनाच्या निर्णयावर उच्चशिक्षण क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या नुकसानभरपाईचे निकष केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्य सरकारनेही बदलले असून आता ५० टक्क्य़ांऐवजी ३३ टक्के नुकसान झाले तरी…
राज्यातील खासगी व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि प्रवेश नियंत्रण करणारी प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने…
नायलॉन मांजासंदर्भात सरकारने नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर आज, सोमवारी सरकारने पर्यावरण कायदा…
शौर्य पदकाचा नेमका अर्थ सांगण्यात अपयशी ठरलेल्या आणि याबाबतच्या अज्ञानामुळे भारत-पाक युद्धातील जवानाला लाभांपासून वंचित ठेवणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च…
गोवंश हत्याबंदीनंतर अन्य प्राण्यांच्या हत्याही बंद करण्याचा विचार केला जाईल, या अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी उच्च न्यायालयात केलेल्या निवेदनावरुन…