scorecardresearch

प्लास्टिक बंदीचे पुन्हा फर्मान

२६ जुलैच्या अतिवृष्टीनंतर ५० मायक्रॉन्सहून कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी घेऊनही त्याची फार …

वीज नसलेल्या परीक्षा केंद्रांवरून सरकारची माफी

राज्यातील दहावीच्या ३२१, तर बारावीच्या १२५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा काळात जनरेटर्स-इन्व्हर्टर्सच्या माध्यमातून अखंडित वीजपुरवठा पुरविण्यावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या

भारनियमनाचा भार विद्यार्थ्यांवरच

बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असताना भारनियमन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकार किती असंवेदनशील आहे

बिल्डरांना सवलत, पालिकेवर आफत

ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांत उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारतींना बांधकाम परवानगी देण्यापूर्वीच संबंधित विकासकाकडून ४०० रुपये प्रती चौरस मीटर

रश्दी यांच्या ‘नेमाडेटीके’ची चौकशी होणार

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची टीका झोंबल्यानंतर वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी नेमाडे यांच्याविषयी

कुठे नियोजनाचे निकष, कुठे डोंबिवलीचा विकास

महाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरांचा नियोजनबद्ध, जनतेला राहण्यासाठीच योग्य असा विकास व्हावा म्हणून निकष ठरवले.

बेकायदा बांधकामांची ‘पंचाईत’ टळली

राज्यातील शहरांलगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना तडजोड शुल्क आकारून अभय देणारी अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे.

निरुपयोगी योजना गुंडाळणार!

आर्थिक चणचण असल्याने वार्षिक योजनेचे आकारमान कमी करुन ते निधीच्या उपलब्धतेनुसार ठेवण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्

लंडनमधील डॉ. आंबेडकरांचे निवासस्थान विकत घेण्याचा सरकारचा निर्णय

लंडन शहरातील ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घर विकत घेण्याचा निर्णय…

नदी प्रदूषण व संरक्षण धोरण गुंडाळण्याचा सरकारचा निर्णय

एकीकडे प्रदूषणामुळे राज्यातील नद्या अखेरचा श्वास घेत असतांनाच उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी नदी प्रदूषण-संरक्षण धोरणच गुंडाळण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.

दुष्काळग्रस्तांसाठी रिकाम्या तिजोरीतून दोन हजार कोटी!

राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून अजूनही आर्थिक मदत न मिळाल्याने राज्य सरकारला आपल्याच तिजोरीतून निधी उचलणे भाग पडले आहे.

संबंधित बातम्या