महाराष्ट्रामध्ये भाजप रूजवण्यात आणि पक्षासाठी जनाधार निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण वाटा असणारे गोपीनाथ मुंडे यांचा आज पहिला स्मृतीदिन. या स्मृतीदिनानिमित्त जागवलेल्या…
सत्तांतराचे वर्ष म्हणून केंद्राप्रमाणे राज्यातही २०१४ लक्षणीय ठरले, परंतु जे स्थित्यंतर घडवण्यासाठी लोकांनी भाजपवर आणि त्या पक्षाने तरुण नेतृत्वावर विश्वास…
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला…