scorecardresearch

manipur violence live update
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पाच जणांचा मृत्यू; अमित शाह आज देणार हिंसाचारग्रस्त भागांना भेट

Manipur Violence : गेल्या दोन दिवसांपासून इम्फाळ खोऱ्यांतही नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. हे हल्ले सुनियोजित असून त्याचा तीव्रपणे निषेध करतो,…

sanjay raut on pm modi
Video: “मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

“अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच…

Manipur cm N Biren Singh, Manipur violence death
१७०० घरांची राखरांगोळी, ६० जणांचा मृत्यू… मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता!

मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

Indian Army And Maharashtra Govt Rescue Students from Manipur Violence
Manipur Violence: मणिपूरमधून महाराष्ट्राचे विद्यार्थी मुंबईत; शिंदे-फडणवीसांचे मानले आभार

Manipur Violence: मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. या २५ विद्यार्थ्यांना इंफाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात यश…

rahul gandhi
“मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, राहुल गांधींचा हल्लाबोल

“भाजपा जिथे जाते, तिथे दुही निर्माण करून द्वेष पसरवण्याचं काम करते,” अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे.

Video 22 Maharashtra students caught up in Manipur violence important instructions from Chief Minister Shinde said On war level
Video : मणिपूरच्या हिंसाचारात अडकले महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी, मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “युद्धपातळीवर…”

Manipur Violence : या हिंसाचारात आतापर्यंत ५४ नागरिकांचा मृत्यू झाला असून तिथे तणावपूर्वक शांतता निर्माण झाली आहे.

Sharad pawar Just One Call
“हॅलो शरद पवार बोलतोय!” एक फोन अन् धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची सुटका

शरद पवार यांनी तातडीने सूत्रं हलवून आपल्या मुलांचा जीव वाचवला याबद्दल या मुलांच्या पालकांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.

human chain to protect meitei community
कुकी महिलांकडून मैतेई लोकांचे संरक्षण; हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मानवी साखळी

या महिलांनी, हिंसाचारग्रस्त भागातून स्थलांतरित करण्यात येत असलेल्या मैतेई लोकांना जमावाला कुठलीही हानी पोहोचवू दिली नाही.

संबंधित बातम्या