शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांनी त्यांच्या मतदारसंघातील…
मंत्र्यांची ,प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी,मोठा पोलीस बंदोबस्त,पर्यटकांनी फिरवलेली पाठ,नेहमीची वाहतूक कोंडी मुळे हा महामहोत्सव पर्यटक मुक्त महोत्सव ठरला.