सत्ताधारी आणि विरोधक जनकल्याणाऐवजी सत्ताकारणातच मश्गुल असल्यामुळे अधिवेशनात जनतेचे प्रश्न चर्चिले जातच नाहीत. सर्वसामान्यांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, याविषयी…
सोमवारपासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज ‘अजिंक्यतारा’ या अंबादास दानवे यांच्या शासकीय…
शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात यावी, यासाठी आर्वी मतदार संघाचे आमदार सुमीत वानखेडे येत्या पावसाळी अधिवेशनात…
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या मागणीला केंद्राने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले.