मध्य रेल्वेने मुंबईतील ५०० संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे निवेदन पाठवले. यावेळी सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयानेही (जीपीओ) कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय…
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या हिवाळी सत्रातील पदवीच्या बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.फार्म, बी.आर्च…
दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सुरक्षितता अभियान’ राबविते.