मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईकरांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचे समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केले जात असतानाच पालिकेने हे सर्व…
मुलुंडमधील जागा अदानीला आंदण देऊन मुलुंडचे नवीन धारावी करण्याचा घाट घातला गेल्यानंतरही मुलुंडकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत नसल्याने जनआंदोलनातील संतप्त…
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खासगी विकासकाचा भागीदारी प्रकल्प सुरू होण्याआधीच राज्य आणि केंद्राच्या हिश्श्यापोटी ५० कोटींहून अधिक रकमचे वितरण झाल्याची केंद्र…