मालेगावमध्ये अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य: अतिवृष्टीमुळे कांदा, मका, बाजरी, भुईमूग, डाळिंब, कडधान्य पिकांना मोठा फटका…
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला नव्याने सुरूवात झाली असून शिंदे गटाने फासे टाकल्यानंतर शिवसेनेने प्रतिशह देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.