
वादळी वारा, विजेच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले.
भारतीय हवामान खात्याने येत्या तीन ते चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
शुक्रवारी दिवसभरच्या कडक उन्हाने नागरिक हैराण होते. वारा नाहीच, पण वाऱ्याची झुळुकही पसार झाली होती.
गेल्या आठवडाभर वाढत्या उन्हामुळे काहिली झाली असताना पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह जोरदार पावसाने पाऊण तास दमदार हजेरी लावली.
रामबन जिल्ह्यात ढगफुटी आणि अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या परिस्थितीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे.
वाडा व मोखाडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.याबाबत कृषि व महसूल विभागाने पंचनामे पुर्ण करुन अंतिम…
लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याचा विचार करता, दक्षिण कोकण…
धसईजवळील अल्याणी गावातील एका तरूणीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर तरूणीचे वडिलही यावेळी जखमी झाले. या पावसात आंबा, कडधान्य…
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, सोमवारी, १४ एप्रिलला राज्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा, अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे.
राजधानी दिल्लीत धुळीचे वादळ आल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १५ विमानांची उड्डाणे वळवण्यात आले आहेत.