अवकाळीचा तडाखा! वीज कोसळून महिला ठार, कांदा, भुईमूग व उन्हाळी ज्वारीचे नुकसान लोणार तालुक्यातील बिबी परिसरात झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज अंगावर पडून एक शेतकरी महिला ठार झाली तर सहा शेतमजूर महिला जखमी… By लोकसत्ता टीमMay 12, 2025 18:35 IST
मराठवाड्यात पुन्हा वादळी पाऊस मराठवाड्याच्या विविध भागांत रविवारीही पुन्हा मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र पंचाईत झाली. By लोकसत्ता टीमMay 12, 2025 08:04 IST
नवली भुयारी मार्ग अवकाळी पावसात चिखलीयुक्त, फाटक बंद मुळे नागरिकांचे हाल कायम नवली येथील नागरिकांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने तसेच उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग हे किचकट, लांब व वळसा घालून असल्याने… By दिपाली चुटकेMay 10, 2025 08:38 IST
पुण्यात पावसाच्या सरी; राजगुरूनगर येथे ३१.५, हडपसर येथे १७ मिलिमीटर पावसाची नोंद कमाल आणि किमान तापमानात वाढ होत राहिल्यामुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे… By लोकसत्ता टीमMay 10, 2025 05:42 IST
अवकाळीने १४ हजार शेतकरी बाधित, ३३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान मंगळवार, बुधवार या दोन दिवसात अवकाळी पाऊसने जिल्ह्यातील ३३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमMay 9, 2025 12:21 IST
मिरा भाईंदरच्या सखल भागात पाणी, महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यन्वित येत्या पावसाळ्यात उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. By लोकसत्ता टीमMay 9, 2025 08:42 IST
गारपीट, अवकाळीने २८ गावांतील पिके बाधित गेल्या सोमवारी (दि. ५) व मंगळवारी (दि. ६) जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीचा जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २८… By लोकसत्ता टीमMay 9, 2025 00:12 IST
लग्न घटिका रोखली पावसाने ! यामुळे मंडप व्यवस्थापन, स्वागत सजावट करणारे, जेवणाचे व्यवस्थापक, छायाचित्रकारांना नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. By वेदिका कंटेMay 8, 2025 23:37 IST
पालघर जिल्ह्यात दोन दिवसात ३१ मिलिमीटर पाऊस, ८०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जव्हार व मोखाडा या दोन तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व सहा तालुक्यांमध्ये ६ व ७ मे रोजी जोरदार पाऊस झाला. By लोकसत्ता टीमUpdated: May 8, 2025 23:04 IST
वैभववाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; लग्नसमारंभांना फटका, आंबा-काजूचे नुकसान जोरदार वाऱ्यामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठी वाढ झाली होती. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 21:41 IST
नाले तुंबलेलेच…, वळवाच्या सरींनीही अनेक भाग जलमय पूर्व उपनगरांतील अनेक भागांत नाल्यांजवळील वस्त्यांमध्ये, अनेक रस्त्यांवर नाल्याचे पाणी शिरले. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 20:47 IST
वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यांने विजेचे ४० खांब कोसळले; दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जातो.वीज वितरण करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी विद्युत खांब उभे करून त्यावर वीज… By लोकसत्ता टीमMay 8, 2025 19:36 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
‘देवमाणूस’ सर्वोत्कृष्ट खलनायक! जयंतने जिंकला ‘हा’ पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट मैत्री अवॉर्डचे विजेते आहेत…; पाहा यादी
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
मृण्मयी देशपांडेने ‘मनाचे श्लोक’ सिनेमाबद्दल घेतला मोठा निर्णय, विरोधामुळे राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
बापरे! बिबट्याची शिकार झाडावरून खाली पडताच तरसाने केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कष्ट करायचा सगळ्यांना कंटाळा”