वैभववाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; लग्नसमारंभांना फटका, आंबा-काजूचे नुकसान जोरदार वाऱ्यामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत मोठी वाढ झाली होती. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 21:41 IST
नाले तुंबलेलेच…, वळवाच्या सरींनीही अनेक भाग जलमय पूर्व उपनगरांतील अनेक भागांत नाल्यांजवळील वस्त्यांमध्ये, अनेक रस्त्यांवर नाल्याचे पाणी शिरले. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 20:47 IST
वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यांने विजेचे ४० खांब कोसळले; दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जातो.वीज वितरण करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी विद्युत खांब उभे करून त्यावर वीज… By लोकसत्ता टीमMay 8, 2025 19:36 IST
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील वीज पुरवठा ठप्प; वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी कार्यरत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजेचा लपंडाव सुरु आहे. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 18:57 IST
कल्याण, बदलापूर भागात वादळी वाऱ्यामुळे ७० विजेचे खांब कोसळले विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 18:10 IST
धुळे जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची तयारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना पालकमंत्री रावल यांनी धुळे जिल्हा प्रशासनास दिल्या. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 12:28 IST
जळगाव जिल्ह्यात पावसाने ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, केळीबागांना अधिक फटका जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीसह वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे १४ तालुक्यातील सुमारे ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली… By लोकसत्ता टीमMay 8, 2025 12:20 IST
वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा; डहाणूतील मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान, २३० घरे उद्ध्वस्त तर ८६ बोटिंचे नुकसान परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बोटी स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्यामुळे आता त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह… By लोकसत्ता टीमUpdated: May 8, 2025 11:56 IST
वसई : अवकाळीचा सुक्या मासळीला फटका, लाखोंचे नुकसान; मच्छिमार हवालदिल दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम सुरु होते. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 09:02 IST
परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. सोमवार, मंगळवार या दोन दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. विशेषतः सोमवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठमोठी… By लोकसत्ता टीमMay 7, 2025 23:15 IST
मुंबईत मुसळधारा कायम, गुरुवारीही सतर्कतेचा इशारा यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 7, 2025 22:54 IST
अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस; पुढील दोन दिवस… विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. By लोकसत्ता टीमMay 7, 2025 22:06 IST
Asia Cup 2025: युएईच्या कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
महिलांनो किचनमधल्या ‘या’ ३ भांड्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर; कॅन्सरपासून वाचायंच असेल तर “ही” भांडी आताच बाहेर काढून टाका
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
9 ७ दिवसांनी ‘या’ वस्तूंच्या किमतीत होईल मोठी घसरण? स्वस्त होणाऱ्या मोठ्या वस्तूंची एकदा ‘ही’ यादी पाहाच!
Bhagwant Mann : ‘जर भारत-पाकिस्तान क्रिकेट चालतं तर मग कर्तारपूरच्या शीखांच्या धार्मिक यात्रेला विरोध का?’, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सवाल
‘दशावतार’बद्दल राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, सिनेमातून मांडलेल्या सामाजिक विषयाचं केलं कौतुक; म्हणाले…