scorecardresearch

परभणी जिल्ह्यामधील ४७९ ग्रामपंचायतींचे आज मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली. आता उद्या (मंगळवारी) जिल्ह्यात ५२४ पकी ४७९ ग्रामपंचायतींसाठी दीड हजार केंद्रांवर मतदान होणार आहे.…

पीकविमा भरण्यासाठी अखेर मुदत वाढविली

खरीप पीकविमा भरण्यास राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे पीकविम्यापासून वंचित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पीकविमा भरण्याची मुदत संपली, शेतकरी वंचितच!

एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र,…

‘अंनिस’ राष्ट्रपतींना एक लाख पत्रे लिहिणार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून तपासात सुरू असलेल्या दिरंगाईबाबत अंनिस राष्ट्रपतींना एक लाख पत्रे लिहिणार आहे,…

लाचखोर अधिकारी पसार; बँक खाती-लॉकरला सील

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ‘टक्केवारी’ मागणारा तालुका कृषी अधिकारी बद्रिनारायण काकडे व पर्यवेक्षक राजेभाऊ दोडे हे दोघे…

‘पोलिसांवर गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही’

महाराष्ट्रातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यस्था राहिली नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते…

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

नागरिकांना जाळपोळ करण्यास भाग पाडणाऱ्या सोनपेठ पोलिसांकडून आता निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. ६०० लोकांवर गुन्हे दाखल करून शनिवारच्या…

‘मुख्यमंत्र्यांचे मराठवाडय़ाकडे दुर्लक्ष’

नागपूर येथे महत्त्वाच्या संस्था नेण्यास आक्षेप आहे असे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांचे मराठवाडय़ाकडे लक्ष नाही, असे दिसून येत आहे, असा आरोप…

निरीक्षकाचे वाहन जाळून घराची नासधूस; पोलिसांचा हवेत गोळीबार

सोनपेठमध्ये पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीमुळे युवकाने आत्महत्या केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. जमावाने सहायक…

पंकजा मुंडे, pankaja munde
गुट्टे यांच्यासाठी नियमही शिथिल

निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या सुनील हायटेक कंपनीला जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे देण्यात आली. साहजिकच या मोहिमेंतर्गत होणाऱ्या कामांवर प्रश्नचिन्ह…

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप

सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या, पण आता पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला…

संबंधित बातम्या