कर्नाटकमध्ये स्थानिक मुद्द्यांमुळे भाजपचा पराभव झाला होता, हीच स्थिती महाराष्ट्रातही होण्याचा धोका असल्याने दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार एकहाती भाजपच्या युतीचे सरकार सांभाळू शकतात. त्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांनी गरज उरलेले नाही. त्यामुळे राज्यातील शिंदे सरकार चालवण्यासाठी…
अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत तिसरा वाटेकरी आल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढीस लागल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे…
मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष राकेश कुमार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०२० साली ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह…
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आषाढी वारीचे औचित्य साधून पंढरपूरला…