विधिमंडळात मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवरील आरोप, त्यांची भूमिका, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.
पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सरसावले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शहरावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.
हजार वर्षांपासून कोणत्याही संरक्षणाशिवाय हा शिलालेख उघड्यावरच उभा असल्याने ऊन-पावसाच्या माऱ्याने बऱ्यापैकी जीर्ण झालेला आहे. या लेखातील काही अक्षरांचे वळण…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य शासनाच्या विविध विभागांतील राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी अर्ज मागवून वर्ष उलटले तरी केवळ काही परीक्षांचाच…